विशेषशहरसामाजिक

प्रशासन झोपलयकी झोपेचे सोंग घेतय. शेवटच्या दिवशी जयंती कार्यक्रमाच्या नियोजणात पून्हा एकदा विस्कळीत पणा तो ही चक्क ३ तासाचा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजणात पून्हा एकदा विस्कळीत पणा तो ही चक्क ३ तासाचा..
तरी ही प्रशासन म्हणतेय भिम अनूयायी उपस्थित राहिले नाहीत पण नियोजन नसल्याने लोक कंटाळून गेले व निघून गेलेले मिडिया पाहतोय हे प्रशासन विसरले व

तिन तास विलंब होऊन ही स्वताची पाठ थोपटून घेतय यालाच तर म्हणतात “आंधळे दळतय अन कूत्रे पिठ खातय” असे या वर्षीच्या भीमजयंतीच्या कार्यक्रमात अनेकदा झाले. पण आपले ठेवतात झाकून अन दूसर्‍याचे पाहतात वाकून अशी प्रशासनाची वृत्ती झालीय यात सूधार व्हावा.
सोबत कार्यकर्ते कार्यकर्त्यान मधे गटातटाचे राजकारण खेळले जातेय का ? कारण मर्जीतल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अक्षरशा राजकारण करून मातारमाई स्मारकाचा विषय लांबनीवर टाकला जातोय का असा प्रश्न शिवशंकर उबाळे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!